महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याची टिप्पणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. भाजपने याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे रविवारी तक्रार केली आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने आचारसंहितेचा भंग केला असून याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करून काँग्रेसची मान्यता काढून घ्यावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी दिलेल्या निवेदनात भाजपने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर आचारसंहिता भंगाचा आरोप केला आहे. आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राहुल आणि काँग्रेसच्यावतीने केल्या जाणाऱ्या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे धार्मिक तणाव वाढण्याची भीतीही भाजपने व्यक्त केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा