पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा कारभार आणि वाढती महागाई यावर सपाचे नेते आझम खान यांनी शनिवारी जोरदार टीका केली. भाजपच्या राजवटीत पाच वर्षांत देशाची अर्थव्यवस्था पूर्ण खिळखिळी होईल, असे आझम खान म्हणाले.
भाजपला पाच वर्षे सत्तेत राहू दिल्यास देशाची अर्थव्यवस्था डबघाईला जाईल, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवरूनच ते स्पष्ट होत आहे, असेही आझम खान म्हणाले.
सरकारच्या नाकर्तेपणामुळे नजीकच्या भविष्यात जनतेला एक किलो कांद्यासाठी १५० रुपये मोजावे लागणार आहेत, या सरकारचा गैरकारभार सरकारने घेतलेल्या निर्णयांवरूनच स्पष्ट होत आहे, असेही ते म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा