विकासाला केंद्रबिंदू मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी जी पावले टाकत आहेत ती उत्साहवर्धक असून मोदींच्या या नव्या रूपाचे आणि सर्वसमावेशक व सकारात्मक भूमिकेचे स्वागतच केले पाहिजे, अशी भलामण काँग्रेस प्रवक्ते शशी थरूर यांनी केल्याने काँग्रेसमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. थरूर यांची ही विधाने म्हणजे त्यांची व्यक्तिगत मते आहेत, असे काँग्रेसतर्फे गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. मोदी सरकारने अद्याप कामकाजच सुरू केले नसताना त्यांच्या कार्याचे आकलन करण्यात घाई करून चालणार नाही, असे पक्षप्रवक्त्या शोभा ओझा यांनी सांगितले. थरूर यांच्यावर कारवाई करणार का, हे सांगण्यासही नकार दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा