आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत लोकभावना दुखावणारी वक्तव्ये करणे राजकीय पक्षांनी टाळावे, असे आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे करण्यात आले आहे. अनेकदा प्रचारादरम्यान, राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जातात आणि अशी वक्तव्ये केल्यानंतर मग निवडणूक आयोगाला त्यात हस्तक्षेप करावा लागतो. मात्र यंदा हे टाळण्याचा प्रयत्न आयोगाने केला आहे. अग्रसक्रिय राहत, अशी लोकभावना दुखावणारी आणि व्यक्तिगत स्वरूपातील टीका करणारी वक्तव्ये टाळा, असे आवाहन निवडणूक आयुक्त ब्रह्मा यांनी केले. मतदान अधिक व्हावे यासाठी जास्त टप्प्यांत ते घेतले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा