येत्या लोकसभा निवडणुकांत काळ्या पैशांचा वापर होऊ नये, म्हणून प्राप्तिकर विभागाने बिहार आणि झारखंडमध्ये ६५ अधिकारी आणि १३० निरीक्षक तैनात केले आहेत़ निवडणुकीदरम्यान पैसे आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या अनधिकृतरीत्या होणाऱ्या वाटपावर हे अधिकारी नजर ठेवणार असल्याची माहिती प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली़. या दोन राज्यांतील काळ्या पैशाच्या व्यवहारावर नजर ठेवण्यासाठी पाटणा आणि रांची येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत़ तसेच तेथे सर्वसामान्य नागरिकांसाठी चोवीस तास विनामूल्य दूरध्वनी क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असेही प्राप्तिकर विभागाचे महासंचालक उज्ज्वल चौधरी यांनी सांगितल़े
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा