आम आदमी पक्षाचे निमंत्रक व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. हा देश पंतप्रधान मनमोहन सिंग चालवित नसून मुकेश अंबानी चालवित आहेत आणि मोदी व राहुल अंबानीच्या खिशात आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. प्रचारासाठी केजरीवाल मुंबईत आले होते.मेधा पाटकर यांच्यासाठी त्यांनी विक्रोळी-कन्नमवार नगरमध्ये जाहीर सभा घेतली. सभेला मोठी गर्दी होती. या वेळी तासाभराच्या भाषणात केजरीवाल यांनी काँग्रेस व भाजपवर तुफान हल्ला चढविला. काँग्रेस व भाजप हे सारखेच भ्रष्टाचारी पक्ष आहेत, म्हणून या निवडणुकीत सत्तास्थानावरचा पक्ष बदलायचा नाही, तर व्यवस्था बदलायची आहे असे म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा