गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मिळविलेल्या मतांमुळे शिवसेना-भाजपला मुंबईतील सहाही जागी पराभव पत्करावा लागला होता. आता मनसेच्या प्रभावाची चिंता करण्याचे आम्हाला काहीही कारण नाही. महायुती ही मनसेपेक्षा कितीतरी प्रभावशाली असून आम्ही मुंबईमधील लोकसभेच्या सहाही जागाजिंकू असा विश्वास भाजप मुंबईचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे भाजपचे केंद्रीय नेते राजीव प्रताप रुडी यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे राज ठाकरे यांनी मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊ केला तरी तो घेतला जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका शेलार यांनी मांडली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा