विद्यमान काँग्रेस नेतृत्व कूचकामी असल्याने केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेतून जाणार आणि केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार येणार, असे सांगत आहेत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड ए. बी. वर्धन. मात्र भाजपला १८० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असेही ते ठामपणे सांगतात. राजकीय पक्षांची विचारधारा, नरेंद्र मोदी-राहुल गांधी यांचे नेतृत्व, डाव्यांची चळवळ, आम आदमी पक्षावर वर्धन भरभरून बोलले. डाव्या चळवळीविषयी काहीसे आशादायी वाटणाऱ्या नव्वदीतल्या कॉम्रेड वर्धन यांनी बदलत्या राजकीय परिस्थतीचे भान राखून व कुणाचीही भीडभाड न ठेवता प्रश्नांना ‘रोख-ठोक’ उत्तर दिलीत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा