शेतकरी असल्याचा अभिमान आणि प्रत्यक्ष शेती करण्याची आवड असली की, महागाईच्या काळातही शेती परवडू शकते. शेतीत जितका खर्च आणि कष्ट कराल तितका नफा होतो, अशी चर्चा प्रत्यक्षात उतरविण्याचा यशस्वी प्रयत्न उस्मानाबाद जिल्ह्यातील टाकळी येथील युवक शेतकऱ्याने केला आहे. सध्या एक सरकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या युवकाने ‘साहेबांची शेती’ अशी ओळख निर्माण केली आहे, त्याला कारणही तसेच. दुष्काळात आणि आता दररोज पाचशे रुपयांचे टँकर भाडय़ाने आणून डािळबाची जगवलेली बाग लाखमोलाची ठरली आहे. पहिल्या बहरात खर्चवजा जाता निव्वळ नफा मिळविणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यास पुढील दोन महिन्यानंतर किमान सात ते आठ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळून त्याच्या कष्टाचे चीज होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा