![अहिल्यानगरमध्ये बांगलादेशी घुसखोर वाढल्याची आमदार संग्राम जगताप यांची तक्रार](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Sangram-Jagtap.jpg?w=765)
![अहिल्यानगरमध्ये बांगलादेशी घुसखोर वाढल्याची आमदार संग्राम जगताप यांची तक्रार](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Sangram-Jagtap.jpg?w=765)
सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
पुणे नाशिक मार्गावर घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत माल मोटार चालकाला लुटण्याचा प्रकार घडला.
पहिलवानांच्या आणखी एका संघटनेने, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने महापौर केसरी किताबासाठी पुन्हा स्वतंत्र मैदान अहिल्यानगर जिल्ह्यातच आयोजित केले आहे.
देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्राचीन देवीचे मंदिर अशी ओळख असणारे कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिरामध्ये शतचिंडी महोत्सव सुरू…
मंत्री पंकजा मुंडे यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना एक मोठं विधान केलं होतं.
हा बिबट्या नर जातीचा असून तो एक ते दिड वर्षाचा असल्याचे मुल्ला यांनी सांगितले. वनविभागामार्फत या बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दोन्ही जखमींना विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता रवींद्रसिंघ राठोड याचा मृत्यू झाला तर गुरमितसिंघ सेवादार याच्यावर…
घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार इंदापूर वरून गिर्यारोहक पांडवगडावर ट्रेकिंग करण्यासाठी आज सकाळी गेले होते.
पंकजा मुंडे यांच्या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच एकनाथ शिंदेंनी शिवसेना घडवली असं त्या म्हणाल्या…
राष्ट्रनिर्मितीतील लोकांचे भान ठेवणारा एक संवेदनशील व्यक्ती म्हणून संजय टाकळगव्हाणकर यांचे कमल किशोर यांनी भरभरून कौतुक केले.