सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या आणि महाराष्ट्रातील प्रमुख मोठ्या धरणांपैकी एक समजल्या जाणाऱ्या उजनी धरणात १२३ टीएमसी इतका उच्चांकी पाणीसाठा झाल्यानंतर धरणातून भीमा नदीत पाणी सोडले जात आहे. धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात असून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग वाढवून दुपारी ४ वाजेनंतर २५ हजार क्युसेक इतका होता. याशिवाय धरणाच्या कालव्यांसह भीमा-सीना जोड बोगद्यातही पाणी सोडण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा