‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारमधील नेते आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर अपयशाचं खापर फोडत आहेत. ‘टाटा एअरबस’ प्रकल्प हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरातला गेल्याचा आरोप महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. शिवाय मागील तीन महिन्याच्या कालावधीत २५ हजार ३६८ कोटींच्या १० प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली, त्यामुळे राज्यात रोजगार निर्मिती होणार आहे, अशी माहितीही सामंतांनी दिली. याबाबत प्रकल्पांची एक यादीही त्यांनी जाहीर केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा