हिंगोली : मोठ्या भावाचे लग्न झाले, धाकट्या चुलत भावाचेही जुळून आले. मात्र, आपले लग्न जुळून येत नसल्याची सतावणारी सततची चिंता आणि त्यातही कामकाज शेतीत असल्याने स्थळं येत नसल्याच्या नैराश्येतून एका ३० वर्षीय तरुणाने सोमवारी दुपारी मरणाला कवटाळले. कळमनुरी शहराजवळील दैवदरी शिवारातील ही घटना त्याच दिवशी रात्री समोर आली. गजानन बंडूअप्पा व्यवहारे, असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव असून, तो कळमनुरी शहरातील तांबोळी गल्लीतला रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा