अलिबाग- पंतप्रधान सुर्यघर योजनेला रायगड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात सौर उर्जेतून ३ हजार ३३५ किलो वॅट वीज निर्मिती होत आहे. ९८० लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून २ हजार ग्राहकांनी योजनेसाठी अर्ज सादर केले आहेत. महत्वाची बाब म्हणजे महावितरणच्या भांडुप परिमंडळ विभागात रायगडचा पेण विभाग अव्वल आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा