संदीप आचार्य, लोकसत्ता
मुंबई– प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या सरकारच्या अट्टाहासातून महाविद्यालये उभी राहात आहेत. मात्र तेथे वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी तसेच गंभीर रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी पुरेसे अध्यापक-प्राध्यापक डॉक्टर नाहीत. त्यामुळे नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकाच दिवशी १६ बालकांसह ३५ जणांच्या झालेल्या मृत्यूंसारखी दुर्देवी घटना अन्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही घडू शकते, अशी भीती वैद्यकीय वर्ततुळातून व्यक्त करण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा