सोलापूर : गेल्या महिन्यापासून राज्यात कांद्याचे दर कोसळले असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अत्युत्तम, दर्जेदार कांद्याचा दर प्रतिक्विंटल १४०० रुपये, तर साधारण कांद्याचा दर प्रतिक्विंटल जेमतेम ६०० रुपये एवढा खालावला आहे. यातही स्वीकारला जाऊ शकत नाही, अशा गोटीसारख्या कमी आकाराच्या, कच्चा आणि पापुद्रे निघालेल्या कांद्याला अवघे शंभर रुपयांचा दर मिळतो. अशा हलक्या दर्जाचा कांदा विकायला आणणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. तर उलट शेतकऱ्यांच्याच अंगलट येते. यातच विकलेल्या कांद्याचे पैसे हाती पडत नाहीत, तर उलट व्यापाऱ्याला जादा पैसे देऊन शेतकऱ्याला रिकाम्या हाताने परतावे लागते. अशीच घटना शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील दाऊतपूरच्या बंडू भांगे या शेतकऱ्याच्या बाबतीत घडली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा