अलिबाग : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य वितरणाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र या आधार प्रमाणीकरणाकडे लाभार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. प्रमाणिकरणाचे काम १५ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असतांना रायगड जिल्ह्यात ६० टक्के लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरणर पूर्ण झाले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण मुदत वाढ देऊन सुरु ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. राज्यातील इतर भागातील परिस्थिती फारशी वेगळी नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा