२०१९ साली महाराष्ट्रात सत्तास्थापनेवेळी काय घडलं? यावर अजूनही राजकीय वर्तुळात चर्चा, दावे, आरोप होतच असल्याचं पाहायला मिळत आहे. एका कार्यक्रमात २०१९ सालच्या घडामोडींसंदर्भात शरद पवारांनी केलेल्या विधानावर नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला. एकीकडे २०१९चा मुद्दा अजून राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील काही रुग्णालयांमध्ये रुग्णमृत्यूचं वाढतं प्रमाण चिंतेचा विषय बनू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा