Aaditya Thackeray: विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने उरले असताना आता शिवसेना शिंदे गटानं त्यांच्या आमदारांना महामंडळ देऊ केले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या गटातील काही आमदार मंत्रिपदासाठी आग्रही होते. रायगडमधील महाडचे आमदार भरत गोगावले यांनी तर कोट शिवून ठेवल्याचे जाहीर सांगितलं होतं. मात्र २०२३ रोजी अजित पवार यांच्या गटाला सत्तेत सामावून घेतल्यामुळं त्यांच्या आमदारांना मंत्रीपदं दिली गेली. ज्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजपामधील निष्ठावंतांना मंत्रिपदापासून दूर राहावं लागलं. अखेर निवडणुकीच्या तोंडावर काही जणांची वर्णी महामंडळावर लावली गेली. यावर आता शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा