सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर साताऱ्यातील शिरवळ गावच्या हद्दीत वारकऱ्यांच्या ट्रॉलीला भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या टेम्पोतून कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटी येथील ४३ वारकरी आळंदीला जात होते. या अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला, ३० जण गंभीर जखमी, तर ११ जण किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा