आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. वैचारिक मतभेद आमच्यात आहेत. उद्धवजींनी वेगळा विचार सोबत घेतला आहे. माझ्या पक्षाचा विचार वेगळा आहे. आम्ही वैचारिक विरोधक आहोत. महाराष्ट्रात एक संस्कृती आहे. त्या संस्कृतीनुसार आपण वैचारिक विरोधक असतो. अलिकडच्या काळात आपल्याला थोडं शत्रुत्व पाहण्यास मिळतं आहे पण ते योग्य नाही ते कधीतरी आपल्याला संपवावं लागेल असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा