कराड: संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून राहिलेल्या निकालात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे १६ आमदार पात्र असून, हा गटच खरी शिवसेना असल्याचा निर्णय जाहीर करताच ठाकरे गटाचे नेते, युवा आमदार आदित्य ठाकरे यांनी या निकालावर हल्लाबोल चढवला. हिटलरशाहीत घाणेरडे खोक्याचे राजकारण विधिसंमत झाल्याची जहरी टीका त्यांनी विधानसभा अध्यक्ष व राज्यकर्त्यांवर केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा