आमदार तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे ‘महानिष्ठा, महान्याय, महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत राज्यातल्या जनतेशी संपर्क साधत आहेत. आज मुंबईच्या लालबाग येथील विभाग क्रमांक ११ येथे त्यांनी स्थानिकांना संबोधित केलं. लालबाग येथे आयोजित ठाकरे गटाच्या सभेला संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले, सध्याचं सरकार केवळ इतिहासात काय झालं त्यात अडकून पडलं आहे. परंतु, आपण मुंबई आणि महाराष्ट्र आहोत. आपण भविष्यावर काम करणारे लोक आहोत, सध्याचं सरकार राज्यातले उद्योग गुजरातला पाठवतंय. यांच्या फक्त घोषणा बदलत असतात, परिस्थिती तीच राहते. ‘अब की बार ४०० पार’ वगैरे घोषणा ते देत असतात. निवडणुका आल्या की घोषणा बदलतात, कामं मात्र होत नाहीत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा