अलिबाग : मुंबईहून घारापूरीला जाणाऱ्या बोटीला झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणा जाग्या झाल्या आहेत. गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान चालणाऱ्या बोटींची मेरीटाईम बोर्ड आणि पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा गुरुवारी सुरक्षा तपासणी करण्यात आली. बोटींवर प्रत्येक प्रवाशाला पुरतील येवढे लाईफ जॅकेट्स उपलब्ध आहेत अथवा नाही याची पडताळणी करण्यात आली. जलप्रवास करणाऱ्या बोटींवरील प्रवाश्यांना लाईफ जॅकेट्सची सक्ती करण्यात आली आहे. तसेच नियमांचे उल्लघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा मेरीटाईम बोर्डाने बोट वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा