राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज(सोमवार) सिल्लोड येथे जाहीर सभेत बोलताना माजी मंत्री आणि शिवसेना(ठाकरे गट) नेते प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सत्ता गेल्यानंतर यांना बांधावर जाण्याची आठवण होऊ लागली आहे, असं ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हे आज सिल्लोड येथे आले होते, त्यानिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि ओला दुष्काळाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर नुकसानीची पाहणी करण्यासाठी सध्या आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या भेटी घेत आहेत. यावरून सत्तारांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा