अकोले विविध जाती, धर्म, पंथ व प्रांत यांनी मिळून बनलेल्या भारत देशाला एकसंघ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधानाची रचना अत्यंत विचारपूर्वक व कौशल्याने करण्यात आली आहे. संविधानविरोधी शक्ती मात्र देशवासीयांना त्यांच्या रूढी, परंपरा, धर्म, जाती, प्रांत यांच्यासह सामावून घेणाऱ्या संविधानामध्ये एकांगी बदल करू पाहत आहेत. संविधानविरोधी या शक्ती देशात धर्म, जात व प्रांताच्या आधारे तसेच अस्मितांचा दुरुपयोग करून देशवासीयांमध्ये मतांसाठी फूट पाडत आहेत. या शक्तींचा पाडाव करण्यासाठी व संविधानातील लोकशाही, धर्मनिरपेक्षता व स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी संविधानावर विश्वास असलेल्या सर्व नागरिकांनी एकत्र येण्याचे आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरोचे सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा