अहिल्यानगर : महापालिकेने नगरकरांच्या घरगुती पाणीपट्टीमध्ये ९०० ते ४ हजार रुपयांची वाढ केली तसेच दरवर्षी त्यामध्ये २०० रुपये वाढ करण्याचाही निर्णय जाहीर केला. शहराला रोज पाणीपुरवठा होत नसताना, उपनगरातूनही तीन-चार दिवसानंतर पाणी मिळत असतानाही सर्वच राजकीय पक्षांनी पाणीपट्टीतील वाढीवर मौन बाळगले आहे. दहा दिवसानंतरही कोणत्याही पक्षांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा