Lok Sabha Election 2019 : शिवसेना आणि भाजपात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती झाली असली तरी या युतीचे पडसाद दोन्ही पक्षांमध्ये उमटण्याची चिन्हे आहेत. याची सुरुवात अहमदनगरपासून झाली असून अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार यांनी गुरुवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा