राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी करण्यात आलेल्या अंतरिम तरतुदींचा उल्लेख केला. तसेच, अयोध्या व श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन उभारण्याची मोठी घोषणा त्यांनी यावेळी केली. या घोषणेला सत्ताधारी बाकांवरून आमदारांनी बाकं वाजवून दाद दिली. जवळपास तासभर चाललेल्या आपल्या भाषणाच्या शेवटी अजित पवारांनी मराठी भाषा दिनाचं निमित्त साधत कवी कुसुमाग्रज यांच्या एका कवितेच्या माध्यमातून टोला लगावला!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा