महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून सुरू असलेल्या भोंग्यांच्या राजकारणावर सडकून टीका केली. तसेच जातीयतेढ निर्माण करणाऱ्यांच्या पाठीशी एकेकाळी १४ आमदार होते, परंतू आता हे सर्व दुरावल्याचं सांगत टोला लगावला. यावेळी अजित पवार यांनी मशिदीवरील भोंगे हटवल्यास उद्या शिर्डीतील साईबाबा मंदिरात दररोज पहाटे पाच वाजता भोंग्यावर होणारी काकड आरतीही बंद ठेवावी लागेल, असा इशारा दिला. अजित पवार सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नगरपंचायतीचा वर्धापनदिन आणि शेतकरी मेळाव्याला आले असताना बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा