सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला. प्रचंड पाऊस झाल्यानं तिन्ही जिल्ह्यातील नद्यांना पूर आला होता. यामुळे कोल्हापुरसह सातारा, सांगली जिल्ह्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली. तर काही ठिकाणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये मोठी जीवितहानी झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार तिन्ही जिल्ह्यांच्या दौऱ्यावर निघाले होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांच्या दौऱ्यात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा