राज्याचं कोणतंही अधिवेशन असलं, तरी त्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतं. यंदाचं अधिवेशनही त्याला अपवाद नाही. भाजपानं सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्षांवर निशाणा साधला आहे. तर सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना प्रत्युत्तर दिल्याची एकही संधी सोडलेली नाही. मात्र, अशा वातावरणात देखील सभागृहात घडणारे काही किस्से किंवा सदस्यांची मिश्किल भाषणं राजकीय डावपेच आखणाऱ्या नेतेमंडळींमध्ये देखील हास्याची लकेर उमटवून जातात. बुधवारी विधानपरिषदेतील १० सदस्यांचा कार्यकाळ संपत असताना अजित पवारांनी निरोपासाठी केलेल्या भाषणात तुफान टोलेबाजी केली. यामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा