Samruddhi Mahamarg: पंतप्रधान नरेंद्र मोदी समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी सकाळीच नागपूरमध्ये दाखल झाले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते जपळपास ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं. समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच यावरून स्थानिक जमीन अधिग्रहण ते कंत्राटापर्यंत अनेक बाबींवर वाद झाले. त्यातून राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले. अखेर आज समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं. यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा