राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून दोन्ही गटांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुणाला निवडून येण्यासाठी कुणी मदत केली आणि कुणासाठी कुणी प्रचारसभा घेतल्या या मुद्द्यांवरून दोन्ही गटांमध्ये दावे-प्रतिदावे होताना पाहायला मिळत आहेत. यासंदर्भात आज अजित पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना केलेलं सूचक विधान चर्चेचा विषय ठरलं आहे. विशेष म्हणजे व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे उपस्थित असताना त्यांनी हे विधान केल्यामुळे राजकीय तर्त-वितर्कांना उधाण आलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा