विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पहिल्याच दिवशी भारतीय जनता पार्टी व अजित पवार गट या दोन सत्ताधाऱ्यांमध्ये विसंवाद निर्माण झाल्याचं चित्र दिसून आलं. विशेष म्हणजे सभागृहात हे काहीही न घडता सभागृहाबाहेर हे सगळं घडून आलं. सकाळी सभागृहात एकत्र बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी संध्याकाळी अजित पवारांना पत्र पाठवून नवाब मलिकांबाबत नाराजी व्यक्त केली आणि हे पत्र त्यांनी ट्विटरवरही पोस्ट केलं. त्यामुळे यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं असताना आता त्यावर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा