गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजपाच्या नेतेमंडळींकडून आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची चर्चा सुरू असताना आता पुन्हा एकदा असाच एक वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने यंदा जाहीर केलेला अनुवादित साहित्यासाठीचा पुरस्कार रद्द केला आहे. त्यामुळे सत्ताधारी एकनाथ शिंदे सरकारवर विरोधकांकडून परखड शब्दांत टीका केली जात आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा