बीड : सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी व्हायला पाहिजे. मात्र धमक्या देऊन, आमिष दाखवून, फोडाफोडी करून सत्तेवर आलेले सरकार मस्तीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी येथे केला. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दिले जात नाहीत. तरुणांना नोकऱ्या नाहीत. एक मुलगा उपमुख्यमंत्र्यांकडे नोकरी मागायला गेला तर त्याच्यावर लाठीमार केला जातो. त्यांचेच आमदार गोळीबार करतात. ही सत्तेची मस्ती उतरविण्याची ताकद महाराष्ट्रातील मतदारांमध्ये असल्याचा इशाराही पवार यांनी शनिवारी दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा