राज्यातील महाविकास आघाडी कोसळून एकनाथ शिंदे आणि भाजपाचं सरकार सत्तेत आलं. या डबल इंजिन सरकारला आता अजित पवार गटाचीही साथ मिळाली असून हे सरकार आता ट्रिपल इंजिन सरकार झालं आहे. आगामी निवडणुकांमध्येही हे तिन्ही घटकपक्ष-गट एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. परंतु, हे तिघेही एकत्र येऊन निवडणूक कसे लढवणार? असा प्रश्न राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा