अकोले पिंपळगावखांड धरणातून अतिरिक्त पाणी सोडू नये या मागणीसाठी आमदार डॉ किरण लहामटे व शेतकऱ्यांनी पिंपळगाखांड धरण स्थळावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.पुढील आवर्तनापर्यंत पाणी सोडले जाणार नाही असा शब्द प्रशासन देत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहील असे डॉ लहामटे यांनी सांगितले. आवर्तन थांबविले.प्रशासनाने पुन्हा आवर्तन सुरू करू नये या साठी आमदार लहामटे यांनी शेतकऱ्यांसह धरण स्थळावर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा