अलिबाग : रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदाचा वाद थांबण्याची चिन्हे नाहीत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून, त्यामुळे थंडीच्या हंगामातही जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या आक्रमक भूमिकेनंतर आदिती तटकरे यांच्या रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली. मात्र या निर्णयानंतर महायुतीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद विकोपाला गेले आहेत. शिवसेनेच्या तिन्ही आमदारांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लक्ष्य करण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा