विद्युत देयक न भरल्यामुळे महावितरणने मेळघाटातील कोयलारी ग्रामपंचायत पाणी पुरवठ्यासाठी वापरत असलेली वीज खंडित केली. कोयलारी व पाचडोंगरी गट ग्रामपंचायत असल्यामुळे दोन्ही गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा चार दिवसांपासून बंद झाला. त्यामुळे गावकऱ्यांनी गावालगतच्या विहिरीतून पाणी आणले व ते पिल्यामुळे जलजन्य आजाराने दोन्ही गावात थैमान घातल्याची बाब समोर आली आहे. दोन्ही गावातील सुमारे ५० जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा