जळगाव : एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ख्याती असलेल्या तापी काठावरील रावेर लोकसभा मतदारसंघ १९८९ नंतर भाजपचा गड म्हणून ओळखला जाऊ लागला. १९९८ च्या पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता येथे भाजपचाच झेंडा फडकला आहे. गेल्या पंचवार्षिकला माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या विक्रमी चार लाख मतांनी निवडून आल्या. भाजपतर्फे त्यांनाच उमेदवारी मिळणे निश्चित आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने कोण उमेदवार मैदानात उतरेल, याबाबत अनिश्चितता कायम आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार असताना मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा