अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उमेदवार ऋतुजा लटके यांचा पालिका सेवेचा राजीनामा अद्यापही पालिकेकडून मंजूर करण्यात आला नाही. पण, राजीनामा न मंजूर करण्यासाठी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यावर राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला. त्यावरून आता मनसेने शिवसेनेवर खळबळजनक आरोप केले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा