Anjali Damania on Santosh Deshmukh Murder case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तत्पूर्वी मकोका दाखल झालेला आरोपी विष्णू चाटेला बीडऐवजी लातूरमधील कारागृहात हलविण्यात आले आहे. विष्णू चाटे सारख्या आरोपीला तुरुंगाचा पर्याय कसा काय दिला जाऊ शकतो? असा सवाल आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. विष्णू चाटेची मागणी पूर्ण केल्याबद्दल त्यांनी पोलीस प्रशासनावर जोरदार टीका केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा