अहिल्यानगरः माझ्याबरोबर एकेकाळी दारूच्या विरोधात लढा देणारे अरविंद केजरीवाले दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी दारू व्यवसाय, दारूचे दुकानांना परवानगी देण्याचे धोरण स्वीकारले. सत्ता मिळवल्यानंतर समाजसेवा करण्याऐवजी सत्ता व पक्षाची हवा त्यांच्या डोक्यात गेली. दारूमुळेच जनतेने त्यांना नाकारले अशी प्रतिक्रिया जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे बोलताना व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा