परभणी : पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जनता दरबारात तब्बल ६५० अर्जदारांनी आपल्या तक्रारी सादर केल्या. एवढ्या प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद जनता दरबाराला मिळाल्यानंतर पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना सर्व प्रलंबित अर्जाबाबत तात्काळ निर्णय घेण्यास सांगितले. प्रत्येक अधिकाऱ्याला ‘पालकमंत्री टास्क फोर्स’ या उपक्रमाच्या माध्यमातून एक गाव दत्तक दिले जाणार आहे. अशी माहिती परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. जनता दरबाराच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा