अजित पवारांनी घडवून आणलेल्या राजकीय नाट्यामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली आहे. विरोधात असलेले अजित पवार आज सत्ताधारी बनल्याने महाविकास आघाडीकडून अजित पवारांवर टीका केली जातेय. अजित पवार काल राजभवनात दाखल झाल्यापासून संजय राऊतांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागायला सुरुवात केली होती. एवढंच नव्हे तर संजय राऊत आणि अजित पवार यांच्यातील वैरही अनेकदा समोर आले होते. दरम्यान, संजय राऊत सातत्याने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत असतात. यामुळे त्यांचेच नेते अडचणीत येतात असा आरोप केला जातो. यावरून मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी कवितेच्या माध्यमातून संजय राऊतांवर टीकास्त्र डागलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा