जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. यात अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे संतप्त आंदोलक आता रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर एक खासगी बस आणि राज्य परिवहन महामंडळाची एक बस पेटवली आहे. पोलिसांच्या लाठीचार्जवर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवरील पोलिसांच्या लाठीहल्ल्यावरून आता विरोधक राज्य सरकारला धारेवर धरू लागले आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा