हिंसा आणि आरोपांचं टोक गाठणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. तर दुसरीकडे संपूर्ण ताकद पणाला लावूनही भाजला शंभर जागाही मिळवता आल्या नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या मोठ्या विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा