छत्रपती संभाजीनगर : धाराशिवच्या भूम तालुक्यातील बावी येथे मुलीला केलेल्या छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या कुटुंबावर हल्ला झाल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली असून, यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले. तर घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी २५ फेब्रुवारीला गाव बंद ठेवून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.याप्रकरणी बावी येथील भागवत राजेंद्र उभे यांनी भूम पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून बाबा विजय काळे, विजय राजाराम काळे, राजाराम काळे, आरती विजय काळे, मोनिका काळे (सर्व रा. बावी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा